समाधानप्राप्तिकरिता सूक्ष्मज्ञानयुक्त विचार
करावा लागतो,आत्मानात्म व सारासार विवेकांनी जे सत्य नसून सत्यासारखे
दिसते ते निवडून काढावे.
नरदेहात
अनेक गुण आहेत व त्यांचे सामर्थ्य अफाट आहे, त्याच्या योगाने सर्व प्राप्त होते.
सगळीकडॆ
अंतरात्म्याचे अस्तित्व ओळखणे हे आवाहन तर दृश्यरहित परब्रह्मापर्यंत
पोचणे हे त्यांचे विसर्जन.
No comments:
Post a Comment